SAVE MUMBAI SAVE INDIA ----------- savemum@gmail.com------------savemum@gmail.com------------savemum@gmail.com------------savemum@gmail.com

Wednesday, December 3, 2008

By One Of Our Visitor

आतंकवाद्यान्ना कधी संपवायचा ????

कि त्यांनी फक्त मारायचे,
आणि आम्ही मरायचे???



रोज साला कुठे ना कुठे,
एक बॉम्बस्फोट होतो.

रस्त्यावरती चालता चालता,
कोणाच्यातरी घरचा "वर" जातो. तेच
तेच आक्रोश ऐंकण,आता खुप असह्य होतय.
हिरव्या रक्ताचे फितुर होण, आता खुप डोक्यात जातय.



इथलेच खातात साले...,
"
मुस्लिम मुजाहिदिन" बनतात.
"
अल्ला अल्ला" करतात आणि
आम्हाला काफिर म्हणतामला नाही मरणाची भीती..,



मी मरायला सुद्धा तयार आहे.
वेळ आलीच तर पाकिस्तान मध्ये,

बॉम्बस्फोट करायला सुद्धातय पण, षंडानो तुमचे काय?,
तुम्ही काय करणार...?शेजाऱ्यावर प्रेम करणार?
की देशासाठी मरणार? मानवतेची भाषा फक्त,

मनुष्य जातीला कळते,ज्यांच्या रक्तात श्वापद आहेत,
त्याना "त्यांचीच" भाषा कळते.


नैतिकतेची भाषा बोलणाऱ्यानो,कधी घरातला कोणी मेला की कळेल.
तेव्हा कुठे असतील तुमचे बोबडे बोल?
कोण मग त्याच्या "मडयावर"रड

फुकट घरात बसुन फक्त,भारतमाता की जय करू नका.
मतदान करतो म्हणून स्वत:ला,देशवासी तुम्ही म्हणू
नका.

No comments:

Comment Here